LIVE BLOG : काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

ABP News Bureau Last Updated: 26 Feb 2019 07:31 PM
पाकवरील एअर स्ट्राईकबद्दल रा. स्व. संघाकडून वायुसेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन



पाकवरील एअर स्ट्राईकबद्दल रा. स्व. संघाकडून वायुसेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन



पाकवरील एअर स्ट्राईकबद्दल रा. स्व. संघाकडून वायुसेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन



पाकवरील एअर स्ट्राईकबद्दल रा. स्व. संघाकडून वायुसेना आणि केंद्र सरकारचं अभिनंदन




भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केल्यानंतर पाकिस्तान चवताळला आहे. पाकिस्तानने एलओसीवर शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं. पूँछपासून अखनूरपर्यंत पाकिस्तानकडून तुफान गोळीबार सुरु आहे. त्यामुळे सीमेलगतची गावं रिकामी करण्यात येत आहेत.
पुणे | कर्णबधिर आंदोलकांचं आंदोलन मागे, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य राज्यमंत्री दिलीप कांबळेंनी निवेदन सादर केल्यानंतर निर्णय, बहुतांश मागण्यांवर एकमत झाल्याने आंदोलन मागे
भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तान बिथरला, पाक पंतप्रधान इम्रान खान यांनी पाक नॅशनल सिक्युरिटीची तातडीची बैठक बोलावली, सैन्य आणि जनतेला सज्ज राहण्याचे आदेश
'जैश ए मोहम्मद'चे चार मोठे कमांडर ठार, म्होरक्या मसूद अजहरचे दोन भाऊ इब्राहिम अजहर आणि मौलाना तल्हा सैफ यांचा खात्मा
पाकिस्तानात घुसून केलेल्या हवाई हल्ल्यात मसूद अजहरचा भाऊ इब्राहिम अजहरही ठार, अनेक हिटलिस्टवर असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान
नरेंद्र मोदींची राजस्थानच्या चुरुमध्ये रॅली

सौगंध मुझे इस मिट्टी की, मै देश नही मिटने दूंगा,

मैं दैश नही रुकने दुंगा, मैं देश नही झुकने दुंगा

मेरा वचन है भारत माँ को, तेरा शीष नही झुकने दुंगा

जाग रहा है देश मेरा, हर भारतवासी जितेगा


नवी मुंबई : वाशीमध्ये शिवसेना भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष, पुलवामा हल्ल्याचा बदला घेतल्या बद्दल साजरा केला जल्लोष.

कार्यकर्त्यांनी फटाके फोडत व पेढे वाटत केला जल्लोष.

पाकिस्तान विरोधात दिल्या जोरदार घोषणाबाजी.

भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार, 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा,
जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा
भारताने पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाईहल्ल्यात 350 दहशतवादी ठार, 325 अतिरेकी आणि त्यांना प्रशिक्षण देणारे 25 प्रशिक्षक अशा एकूण 350 जणांचा खात्मा,
जैशचा म्होरक्या मसूद अजहरचा मेहुणा युसुफ अजहरचाही खात्मा
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निगराणीखाली हल्लाबोल,
मोदी कारवाईवेळी स्वतः अॅक्शन रुममध्ये हजर
पाकिस्तानला चकवलं : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण, ग्वाल्हेर, भटिंडा, अंबालासह 20 एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण
पाकिस्तानला चकवलं : पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकसाठी वेगवेगळ्या एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण, ग्वाल्हेर, भटिंडा, अंबालासह 20 एअर बेसेसवरुन विमानांचं उड्डाण
भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकनंतर भारतीय लष्कराच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन एक कविता प्रसिद्ध करण्यात आली आहे. ही कविता सध्या सर्वत्र व्हायरल होत आहे.



...आणि ते सुखरुप परत आले, भारताच्या पाकिस्तानमधील एअर स्ट्राईकनंतर प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांचं ट्वीट



विधान सभेत भारताच्या पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकचं कौतुक, सर्वपक्षांकडून अभिनंदनाचा ठराव मंजूर
भारतीय लष्कराकडून कच्छच्या सीमेवर पाकिस्तानचे दोन ड्रोन नष्ट
पाकिस्तानला सांगूनही हात वर केले. जैश आणखी हल्ल्याच्या तयारीत होता, अझरवर कारवाई करण्याची अनेकदा मागणी केली, परराष्ट्र सचिव विजय गोखले यांची माहिती
भारतीय वायुसेनेच्या कारवाईला दुजोरा, बालकोटमधील जैश अड्ड्यांवर हल्ला केला, ट्रेनिंग कॅम्पवरच हल्ला केला, कारवाईत मोठ्या प्रमाणात दहशतवादी ठार




भारताने आज पहाटे पाकव्याप्त काश्मीरमध्ये हवाई हल्ला केल्यानंतर पाकिस्तान बिथरला आहे. भारताकडून अद्याप याला दुजोरा दिला नसला तरी भारताच्या हल्ल्याची माहिती पाकिस्तानने दिली आहे. या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांनी लष्करी अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. तसेच पाकिस्तानी लष्कर प्रमुखांनी हवाई दलाला अलर्ट जारी केला आहे. लष्करी हेडक्वार्टरला भेटदेखील दिली आहे.
दरम्यान या भारताने केलेल्या हल्ल्यात 200 ते 300 दहशतवादी ठार झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी बैठक सुरु ,
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी पंतप्रधानांना दिली माहिती
भारत हा मजबूत देश आहे. मुंबईत नेहमी हाय अलर्ट असतो. जी काळजी घ्यायची ती घेत आहोत. नागरिकांनी पॅनिक होऊ नये. सर्व यंत्रणांचे लक्ष आहे : मुख्यमंत्री


भारताच्या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तामध्ये मंत्री आणि लष्करी अधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे.
जैशची तळं खाक, शेकडो तळं नेस्तनाबूत, अजित डोवालांनी पंतप्रधान मोदींना दिली माहिती
भारताच्या कारवाईत 200 ते 300 अतिरेकी ठार झाल्याची सूत्रांची माहिती,
पीओकेत 21 मिनिटं हवाई बॉम्बहल्ला
जैश, लष्कर, हिजबुल संघटनांचे कंबरडे मोडले
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींचा हवाईदलाच्या जवानांना सलाम





पाकिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यात जैश-ए-मोहम्मदची कंट्रोल रुम नेस्तनाबूत
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप
पाकिस्तानी सेनेने उलट हल्ला केल्यांनतर भारतीय विमानं माघारी परतली, पाकिस्तानी सेनेचे प्रवक्ते जनरल आसिफ गफूर यांनी ट्विट करत केला आरोप






भारतीय विमान एलओसी ओलांडून पाकिस्तानच्या हद्दीत, पाकिस्तानचा दावा विमानातून बॉम्ब फेकल्याचेही पाकिस्तानचे म्हणणे, भारताकडून माहिती नाही
भारताचा जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला, जैशच्या अड्ड्यांवर भारताने 1 हजार किलोचा बॉम्ब फेकल्याची माहिती, 10 मीराज विमानांद्वारे कारवाई, बालकोट भागात पहाटे केली कारवाई
सरकारनं चर्चेला येण्याऐवजी थेट जीआरच आणावा, कर्णबधीर तरुणांची मागणी, लाठीचार्जमुळे पुणे पोलीस आणि सरकारवर चौफेर टीकास्र
पुणे पोलिसांनी कर्णबधिर तरुणांवर केलेल्या लाठीहल्ल्याची दखल अखेर मुख्यमंत्र्यांनी घेतली. या तरुणांवर झालेल्या हल्ल्याबाबत आज सखोल अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी पुणे पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
औरंगाबाद शहरात अज्ञात व्यक्तीने जाळल्या दोन कार,
शहरातील विष्णुनगर भागात 2 चारचाकी गाड्या जाळल्या, पोलीस घटनास्थळी
सरकारने आदेश दिल्यानंतर पुण्यातील कर्णबधीर आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय पुणे पोलिसांनी घेतलाय. ट्राफिकला त्रास होत असल्याच्या कारणावरुन काल दुपारी पोलिसांनी कर्णबधीर आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज केला..
विविध मागण्यांसाठी कर्णबधीर तरुण काल दुपारपासून पुण्यातल्या समाजकल्याण खात्याच्या आयुक्तालयासमोर ठिय्या आंदोलन करताहेत. दरम्यान काल रात्री सामाजिक न्यायामंत्री दिलीप कांबळे यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली..
या आंदोलनावर अद्याप तोडगा निघाला नसून आंदोलनकर्त्यांनी उपाशी पोटी रस्त्यावरच रात्र काढली.
कोरेगाव तालुक्यातील तांदुळवाडी गावातील जवान सोमनाथ बबनराव आढाव याचे कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
सोमनाथ यांच्या पश्चात आई वडिल पत्नी आणि दोन लहान मुली असा परिवार आहे.
सोमनाथ यांचे वडिलही सैन्यदलातून सेवा निवृत्त झाले आहेत.
नवी दिल्ली : अयोध्या प्रकरणी आज सुनावणी, पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर सुनावणी

Background

भारताने जैश-ए-मोहम्मदच्या अड्ड्यांवर हल्ला करत जैशचे अड्डे उध्वस्त केले आहेत. भारतीय वायुदलाने 1 हजार किलोचा बॉम्ब फेकल्याची माहिती आहे. 10 मीराज विमानांद्वारे कारवाई, बालकोट भागात पहाटे केली कारवाई ही कारवाई केली. 

 


 


पुण्यात कर्णबधिर तरुणांवरचे गुन्हे मागे, मात्र रात्रभर तरुण आंदोलनस्थळीच, कर्णबधीर मुलांवरच्या लाठीचार्जमुळे सरकारवर चौफेर टीकास्त्र

मोठ्या टीकेनंतर राज्यमंत्री दिलीप कांबळे आंदोलनस्थळी, मागण्या पूर्ण करण्याचं आश्वासन, राज ठाकरे, सुप्रिया सुळेंचीही कर्णबधीर तरुणांशी भेट

यंदाच्या वर्षी दुष्काळाची शक्यता कमी, स्कायमेटचा अंदाज, शेतकरी वर्गासाठी दिलास्याची बातमी

राफेल प्रकरणात मनोहर पर्रिकरांनी पंतप्रधान मोदींना ब्लॅकमेल केलं, एबीपी माझाच्या कार्यक्रमात पृथ्वीराज चव्हाणांचा आरोप

ठाणे लोकसभेची उमेदवारी विद्यमान खासदार राजन विचारेंना द्यायला भाजपचा विरोध, भाजप नगरसेवकांचं मुख्यमंत्री, दानवेंकडे निवेदन

अयोध्येच्या जमीन खटल्याप्रकरणाचा आज महत्वपूर्ण दिवस, सुप्रीम कोर्टाचे 5 न्यायाधीश सुनावणी करणार

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.