Loksabha Election 2019 : तिसऱ्या टप्प्यात राज्यात 14 मतदारसंघांमध्ये मतदान

पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, रावेर, अहमदनगर, मराठवाड्यातील जालना, औरंगाबाद, कोकणातील रायगड, रत्नागिरी-सिंधुदुर्ग या 14 मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.

ABP News Bureau Last Updated: 23 Apr 2019 05:39 PM

Background

मुंबई : लोकसभा निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 मतदारसंघांचा समावेश आहे. उदयन राजे, राजू शेट्टी, धनंजय महाडिक, विनायक राऊत, सुप्रिया सुळे, चंद्रकांत खैरे यासारख्या...More

संध्याकाळी 5 वाजेपर्यंत राज्यात 55.08 टक्के मतदान,
कोल्हापुरात सर्वाधिक 65.49 टक्के मतदान, ताखालोखाल हातकणंगल्यात 62.98 मतदान,
पुणेकर यावेळीदेखील सर्वात मागे, पुण्यात केवळ 42.40 टक्के लोकांनी मतदान केले आहे.